प्रेम म्हणजे काय हा खूप simple प्रश्न
आहे,
उत्तर मात्र याचे फार अवघड आहे.
आई-वडिल, भाऊ-बहीण,
प्रियकर-प्रेमसी
हे तर प्रत्येकाचे असते जीवन,
याहून थोडं वेगळं असतं मित्रत्वाचं बंधन.
प्रेम म्हणजे सगळ्यांसाठी एक सुंदर असं निमित्त
असतं,
मला वाटतं ते असण्यासाठी कोणतंच असं reason
नसतं.
काळजी, जिव्हाळा, सहवास हे
प्रेमाचे part झाले,
त्याहून पलिकडे जाऊन मैत्री ने आपले पाय रोवले.
एकमेकांशी बोलणं, खेळणं हे रोजचेच
प्रेम झाले,
विशेष म्हणजे त्यामध्ये possessiveness चे
जाळे आले.
निखळ प्रेम मला वाटते असे असले पाहिजे,
ज्यामध्ये ताणाताण नाही, but ओढ
असली पाहिजे.
ईतके सुंदर विचार हे प्रेम घेऊन येते,
की शाई संपून जाते पण मनच संपत नाही,
पण मनच संपत नाही...
-Chaitanya
Jadhav
No comments:
Post a Comment